जलदेवता झाली ग्रामदेवता.... काकरदरा ठरले देशातील पहिले गाव
पाणी टंचाईचा सातत्याने सामना करताना आपले गाव पाण्यासाठी स्वयंपूर्ण व्हावे, हा एकमेव ध्यास घेऊन पावसाचा पडणारा प्रत्येक थेंब अडविण्यासाठी गावकऱ्यांनी श्रमदानाने उभ्या केलेल्या जलसंधारणाच्या विविध उपचारातून आपले गाव पाणीदार करण्याचा यशस्वी प्रयोग काकरदरावासियांनी राबविला.